Pm Sinchai Yojana: प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना (PMKSY) – महाराष्ट्र

Pm Sinchai Yojana

Pm Sinchai Yojana: भारतातील कृषी क्षेत्राच्या समृद्धीसाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना (PMKSY), ज्यामध्ये कृषी सिंचनाला महत्व देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी या योजनेचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. याचा उद्देश शेतकऱ्यांना सिंचनाची पद्धती सुलभ, सुलभ आणि प्रभावी बनवणे आहे, ज्यामुळे … Read more

Crop Insurance: पिकाचे पावसाने नुकसान झाल्यास, ऑनलाईन दाद कशी मागता येईल?

Crop Insurance

Crop Insurance – अनेकदा होणाऱ्या अवकळी पावसाने आणि अतिवृष्टी ने शेतीमालच्या नुकसानीचा फटका भरपूर शेतकऱ्याना बसतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणवर शेत मालाचे नुकसान शेतकऱ्याला होतो. अवकळी पाऊस, अतिवृष्टी, प्रतिकुल हवामान, आणि किटकाचा मोठ्या प्रमाना वर फैलाव होणे,महापूर, किंवा रोग फैलाव,जमीन पाण्याखाली जाणे,वीज पडल्यामुळे लागलेली वणवा,गारपीट, चक्रीवादळ अशा घटनांमुळे पिकांचे नुकसान होत असते. kisan net याचा शेतकऱ्यांना … Read more

Translate »