Crop Insurance: पिकाचे पावसाने नुकसान झाल्यास, ऑनलाईन दाद कशी मागता येईल?
Crop Insurance – अनेकदा होणाऱ्या अवकळी पावसाने आणि अतिवृष्टी ने शेतीमालच्या नुकसानीचा फटका भरपूर शेतकऱ्याना बसतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणवर शेत मालाचे नुकसान शेतकऱ्याला होतो. अवकळी पाऊस, अतिवृष्टी, प्रतिकुल हवामान, आणि किटकाचा मोठ्या प्रमाना वर फैलाव होणे,महापूर, किंवा रोग फैलाव,जमीन पाण्याखाली जाणे,वीज पडल्यामुळे लागलेली वणवा,गारपीट, चक्रीवादळ अशा घटनांमुळे पिकांचे नुकसान होत असते. kisan net याचा शेतकऱ्यांना … Read more